ग्रामिण भागातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उच्चशिक्षीत होऊन प्राध्यापक म्हणुन यशस्वी कारकीर्द पार पाडणारे व्यक्तीमत्व म्हणुन प्रा.जगदेवराव बाहेकर यांची ओळखआहे. काम छोट असो वा मोठ ते प्रामाणिकपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे कडक शिस्तीचे... Read more
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण प्रात्यक्षिक बद्दल माहिती दिली आणिमाती परीक्षण करते वेळी घ्यावयाची काळजी याबद्दल विद... Read more
सुमितत्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला (अंधारे) येथे वृक्षारोपण करून जागतीक पर्यावरण दीन साजरा !
सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम खर्डे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून दिले.हा दिवस साजरा करून, पृथ्वीवरील सर्व जीवनांना आधार देण्यात निसर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका आपण मान्य करत असतो. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे... Read more
पातुर तालुका पत्रकार संघटनेकडून कठोर कारवाईची मागणी पातूर: अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी पत्रकार संघटनेकडून १९ जून रोजी पातूर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल... Read more
पातूर :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असुन विविध ट्रेडच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया रा... Read more
मालेगाव येथील अकोला रोड आय.एम.ए. हॉल समोर यशोदाई निवास येथील पुष्पक अनिल बळी व सोमेश अनिल बळी या दोन भावंडांनी बाजूलाच राहत असलेल्या गणेश सोनवणे या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नोकरी करत असलेल्या कुटुंबातील पावणे दोन वर्षाचा मुलगा,गणेश सो... Read more
आगामी मान्सुन काळात अकोला जिल्हयात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवुन मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, जि. अकोला यांचे संकल्पनेतुन तसचे मा. श्री. अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक जिल्हा अकोला व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोली... Read more
पातुर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून पातुर शहराचा विद्युत पुरवठा हा वारंवार खंडित होतो याबाबत विद्युत मंडळाकडून कोणते प्रकारची योग्य दखल घेतल्या जात नाही. विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद असता... Read more
रिसोड ः पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात कंकरवडी येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे काय? माती परीक्षण करण्याची योग्य पद्धत कोणती? व त्यांनी आपल्याल... Read more
पातुर प्रतिनिधी…वाढत्या तापमानात आणि कडाक्याच्या सूर्यप्रकाशात सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची.. आणि पाणीच मिळाले नाही तर माणसाचे आयुष्य अपूर्ण होते.. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पातूर शहरातील पाणी प्रश्... Read more